Showing posts with label कथा. Show all posts
Showing posts with label कथा. Show all posts

Thursday, May 8, 2014

माणसाचे मांस

एक दिवस एक कावळा आणि त्याचा मुलगा झाडावर बसले होते.

कावळ्याचा मुलगा वडिलांना म्हणाला,  "मी आजपर्यंत सगळ्या प्रकारचे मांस खाल्ले... पण, दोन पायांच्या माणसाचे मांस कधीच खाल्ले नाही. बाबा, कसा स्वाद असतो हो या दोन पायांच्या जीवाच्या मांसाचा?"

वडील कावळा म्हणाला,  "आजपर्यंत मी जीवनात ३ वेळा माणसाचे मांस खाल्ले आहे. खूपच चविष्ट असते ते!"
मुलगा कावळा लगेच हट्ट करू लागला की त्याला पण माणसाचे मांस खायचे आहे.

वडील कावळा म्हणाला, "ठीक आहे, पण थोडा वेळ वाट पहावी लागेल आणि मी जसे सांगेन तसे तुला करावे लागेल. माझ्या वाडवडिलांनी मला हि चतुराई शिकवून ठेवली आहे ज्यामुळे आपल्याला खाणे मिळू शकेल."

मुलगा कावळा "होय" म्हणाला.

त्यानंतर वडील कावळ्याने मुलाला एका जागी बसवले व तो उडून निघून गेला आणि परत येताना मांसाचे २ तुकडे तोंडात घेवून आला. एक तुकडा स्वतःच्या तोंडात धरला व दुसरा तुकडा मुलाच्या तोंडात दिला, तुकडा तोंडात घेता क्षणी मुलगा म्हणाला, "शी बाबा, तुम्ही कसल्या घाणेरड्या चवीचे मांस आणले आहे. असले खाणे मला नको."

वडील कावळा म्हणाला, "थांब", तो तुकडा खाण्यासाठी नसून फेकण्यासाठी आहे. हा एक तुकडा टाकून आपण आता मांसाचे ढीग तयार करणार आहोत. उद्या पर्यंत वाट बघ तुला मांसच मांस खायला मिळेल आणि ते सुद्धा माणसाचे."

मुलाला हे काही कळले नाही कि एका मांसाच्या तुकड्यावर मांसाचे ढीग कसे काय निर्माण होणार ते.

पण त्याचा त्याच्या वडिलावर विश्वास होता.

थोड्या वेळाने वडील कावळा एक तुकडा घेवून आकाशात उडाला आणि त्याने तो तुकडा एका मंदिरात टाकला आणि परत येवून दुसरा तुकडा उचलला व तो दुसरा तुकडा एका मशिदीच्या आत टाकला.

मग तो झाडावर येवून बसला.

वडिल कावळा मुलाला म्हणाला, "आता बघ उद्या सकाळपर्यंत मांस खायला मिळते कि नाही ते?"

थोड्याच वेळात सगळीकडे गलका झाला, ना कुणाला कुणाचे ऐकू येत होते ना कोणी कोणाचे ऐकून घेत होते.

फक्त 'धर्म' भावना विखारी झाली होती. धर्माच्या नावाखाली रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या.... आई, मुलगा, बहिण, भाऊ, वडील, काका, शेजारी, मित्र असे कोणतेच नाते लक्षात न घेत फक्त धर्म बघून एकमेकांवर वार चालू होते.

''आमच्या धर्माचा अपमान झाला त्याचा बदला घेतलाच पाहिजे'' असे दोघेही म्हणत होते आणि यात निरपराध मारले जात होते.

खूप वेळ यातच निघून गेला आताशा गाव शांत होवू लागले होते कारण रस्त्यावर फक्त आणि फक्त रक्तच सांडलेले दिसत होते. विशेष म्हणजे ते रक्त लाल रंगाचे होते... त्यात कुठल्याच धर्माची छटा नव्हती. ते फक्त एकच धर्म पाळत होते ते म्हणजे प्रवाही पणाचा..

गांव निर्मनुष्य भकास झाले होते.... सर्वत्र भयाण शांतता पसरली होती.

या धुमश्चक्रीतून फक्त २ जीव सुटले होते ते म्हणजे झाडावरचे कावळे.

आता कावळ्याचे पोर माणसाची शिकार करायला शिकले होते.

कावळ्याच्या पोराने बापाला प्रश्न विचारला, "बाबा, हे असेच नेहमी होते का?
आपण भांडणे लावतो आणि माणसाच्या लक्षात कसे येत नाही?"
कावळा म्हणाला, "अरे या मुर्ख माणसाना कधीच आपला धर्म कळला नाही. माणुसकी हा धर्म सोडून ते नको त्या गोष्टी करत बसले आणि आपल्यासारखे कावळे त्यांचा फायदा घेवून जातात हे त्यांच्या लक्षातही येत नाही. माणूस म्हणून जगण्यापेक्षा यांनी जात आणि धर्म यांचेच जास्त प्रस्थ माजविले आहे.आणि त्याचा गैरफायदा इतर तिसरे कोणी तरी घेवून जातात."

इतके बोलून दोघे बाप-लेक मांस खाण्यासाठी उडून गेले.

Saturday, December 21, 2013

पार्टी

आई, तू म्हणाली होतीस,..... पार्टीला जायचंय, तर जा...... पण ‘पिऊ’ नकोस.. .... आई, खरं सांगतो. ......मी नाही प्यायलो.... मी फक्त सॉफ्टड्रिंक प्यायलो. सोडा असलेलं.....! आई, खूप आग्रह केला मित्रांनी..... म्हणाले पी रे. पी रे..... पण नाही प्यायलो मी..... सगळ्यांनी चिडवलं मला, भरीस पाडलं...... पण मी नाहीच ग्लासला हात लावला...... तुला दिलेलं प्रॉमिस पाळलं. ......न पिण्याचं.!..... आई, कोणी काहीही म्हणो... न पिता एन्जॉय करता येत...ं हे तुझं वाक्य माझ्या लक्षात होतं...... मला गरजच नाही वाटली नशेची.!... आई, पार्टी संपत आली आहे आत्ता.... जो तो घराकडे निघालाय.... खूप पिऊन ‘टाईट’ झालेले :....माझे मित स्वत ड्राईव्ह करत घराकडे निघालेत..... मीही माझ्या कारजवळ पोहोचलोय..... निघालोय. पूर्ण शुद्धीत..! मी येईन घरी धडधाकट..... नशेत गाडी ठोकण्याचा,... काहीबाही होण्याचा प्रश्नच नाही मी प्यालोच नाही..... तर बेभान होण्याचं काही कारणही नाही.... आई, मी निघालो.... गाडी काढतच होतो बाहेर.... पण पाहतो तर काय.... समोरून एक गाडी सुसाट येताना दिसतेय...... माझ्या जवळ अगदी जवळ येतेय ती..... माझ्या गाडीवर..आदळतेय.. आई, मी पडलोय गाडीबाहोर... काहीच कळत नाहीये... अंगातून काहीतरी ...कारंजं फुटल्यासारखं उडतंय. कोणीतरी ...हवालदार ओरडतोय जोरजोरात..... दारू पिऊन ...बुंगाट गाडी चालवत होती ती पोरं... त्यांच्या गाडीनं ठोकलं याला... मरणार हे पोरगं हकनाक... आई,. मला वेदना होताहेत गं खूप... तू जवळ असावीस असं वाटतंय.... मी. मी.? आई. मला का ठोकलं गं त्यांनी.... रक्ताच्या थारोळ्यात पडलोय मी.... जमलेत इथे सगळं जण... डॉक्टर, पोलीस, .. ते डॉक्टर म्हणताहेत.... .काही चान्सेस नाही,.. संपलंय सारं... काहीच उपाय नाही.. नाही वाचणार हा... .आई, तुझी शपथ... मी ‘प्यायलो’ नव्हतो गं.... त्या गाडीतली मुलं नशेत होती... खूप प्यायली होती.... दारू पिऊन गाडी चालवत होती.. आई, ती मुलंही माझ्याच बरोबर... त्या पार्टीत होती बहुतेक... फरक इतकाच.. की प्यायले ते आणि मरतोय मी.!... का पितात गं आई हे लोकं.....? सगळं आयुष्य नासवतात.. स्वत:चं. आणि दुसर्यांचंही. !... आई, मला आता असह्य वेदना होतायंत.... आतल्या आत काहीतरी चिरत,.. .कापत जातंय... आई,.. .ज्या मुलाने माझी ही अवस्था केली... तो शुद्धीत येतोय आता.... .मी कळवळतोय आणि तो फक्त पाहतोय.... सुन्नपणे. ! आई, माझ्यासारखंच त्यालाही ...कुणीतरी सांगायला हवं होतं.... दारू पिऊन गाडी चालवू नकोस. .......त्यानं ते ऐकलं असतं तर आज मी जिवंत राहिलो ....असतो गं. आई, मला आता श्वास लागायला... लागलाय. तुटायला मी अख्खा. ...आतल्या आत. पण... तू नाही रडायचंस ...... मला जेव्हा जेव्हा तुझी गरज होती..... तेव्हा तेव्हा होतीस तू बरोबर. माझ्यासाठी.!... पण मरताना मला ... एक शेवटचा प्रश्न पडलाय... जर मी दारू पिऊन. ... नव्हतो तर मग..... मी का मरायंचं?... दुसर्याच्या चुकीची शिक्षा..... मीच का भोगायची..? आई. का लोक दारू पिऊन ... चालवतात गं.?

Thursday, November 14, 2013

हृदयस्पर्शी कथा

कॉलेजमध्ये,कट्ट्यावर जिकडे पहावे तिकडे एकच नाव
होतं श्रुती आणि राम. असणारच ना कारण
त्या दोघांचं एकमेकांवर तेवढं
प्रेमही होतं.श्रुती दिसायला इतकी सुंदर
जणू
देवाच्या हातातील कलाकृतीचा एक
सुंदर
नमुना आणि राम म्हणजे दिसायला जेमतेम पण
क्षणार्धात मन जिंकून घेणारा त्यामुळे
त्यांची जोडी चांगलीच
जमली होती.
एके दिवशी दोघांनी मिळून
महाबळेश्वरला फिरायला जाण्याच
ठरवलं,ठरल्याप्रमाणे दोघही महाबळेश्वरला गेले
खूप-
खूप एन्जॉय केला आणि परत घराकडे
जाण्यासाठी बसस्थानकाकडे आले.
श्रुतीला तिथे
गरम-गरम भेटणारे खारे शेंगदाणे खूपच आवडत असत
म्हणून तिने रामकडे शेंगदाणे
आणण्यासाठी हट्ट
धरला मग रामनेही तिचा हट्ट पुरवला व
गाडी पुन्हा परतीचा प्रवास करू
लागली पण
श्रुती गाडीत
रामची जाणूनबुजून थट्टा करत
होती मग
अचानक ती म्हणाली "ए राम तू जर
शेंगदाणे
विकणारा असतास तर किती छान झालं असतं
रे,मी लगेच तुझ्याशी लग्न केलं
असतं "
रामही तिला हसून हसून प्रतिसाद देत
होता आणि हसता हसता प्रवास
कधी संपला दोघांनाही कळलच
नाही त्यानंतर बरेच
दिवस सुखात गेले,पण एक त्यादिवशी राम
जेव्हा कॉलेजला आला तेव्हा श्रुतीची एक
मैत्रीण
रामकडे एक चिट्ठी देऊन गेली,त्याने
ती चिट्ठी वाचली अन
त्याच्या काळजात चर्रर्र
झालं,डोक्यात मुंग्या आल्या ,त्याला अंगातून प्राण
गेल्यासारख वाटत होतं त्या चिट्ठीत
श्रुतीने लिहल
होतं कि 'सॉरी राम माझं लग्न ठरल
आहे,मी माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊ शकत
नाही कृपया माझा शोध घेऊ नकोस…
आणि खरच
तसच झाल होत
श्रुतीला तिच्या घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे
लग्न
कराव लागलं होत आणि त्यांचं कुटुंब दूर कुठे
तरी निघून गेल होत.इकडे रामही ते
शहर सोडून कुठे
तरी निघून गेला होता...कुठे ? कुणालाच माहित
नव्हत…???
इकडे पाच वर्षात श्रुतीचा संसार आता चांगलाच
फुलला होता. त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस
महाबळेश्वरला साजरा करण्याचा तिच्या पतीने
ठरवलं
होतं,ठरल्याप्रमाणे सगळे महाबळेश्वरला गेले खूप
थाटामाटात वाढदिवस साजरा झाला अन मग सगळे
पुन्हा परत जाण्यासाठी निघाले पण तेवढ्यात
श्रुतीला तिचे आवडतीचे ते गरम
गरम खारे शेंगादाणे
खाण्याची इच्छा झाली म्हणून
गाडी बसस्थानकाकडे
नेण्यात आली.
गाडीमधून उतरून ती कुठे शेंगादाणे
विकणारा दिसतोय
का ते बघू लागली दूर एका कोपऱ्यात सायकलवर
आगेच ते धगधगत मडक घेऊन अतिशय कृश
झालेला दाढी वाढलेला एक माणूस शेंगदाणे
विकताना तिला दिसला ती धावत पळत त्याच्याकडे
गेली आणि त्याला दहा रुपयाची नोट
दिली आणि शेंगादाणे घेण्यासाठी हात
पुढे केला तर
अश्रूचा एक थेंब तिच्या तळहातावर पडला तिने वर
बघितलं तर तो शेंगदाणे
विकणारा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून
राम
होता तो …तिचा प्रियकर राम…तिला धक्काच
बसला होता, ती त्याला म्हणाली 'हे
अस कस
झालं ??' अश्रूचा एक अवंढा गिळत त्याने उत्तर
दिलं, की "श्रुती तूच
एकदा म्हंटली होतीस
ना की तू
शेंगदाणे विकणारा असतास तर
मी तुझ्याशी लगेच
लग्न केलं असत" सांग ना करणार
ना माझ्याशी लग्न….?? बघ
ना झालो ना मी आता शेंगादाणे
विकणारा आता तरी करणार
ना माझ्याशी लग्न…??तो अस म्हणताच
तिच्याही अश्रूंचा बांध तुटला पण स्वतःला सावरत
ती तशीच गाडीकडे
पळाली,गाडीत
बसली,अन
गाडी भरघाव निघून गेली.
अन तो तिथेच ती निघून गेलेल्या वाटेकडे
भरलेल्या डोळ्यांनी हातात शेंगादाणे घेऊन टक
लाऊन
बघत उभा होता.

Saturday, November 9, 2013

सोने आणि लोखंड

एक सोनार होता.
त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे
दुकान होते.
सोनार जेव्हा काम करत असे
तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज
होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे
तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने
मोठा आवाज होत असे.
तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके
दिवशी सोनाराच्या दुकानातील एक
सोन्याचा कण कसा कोण जाणे पण
लोहाराच्या दुकानात जावून पडला.
त्या सोन्याच्या कणाची भेट
एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप
दिवसांची ओळख असल्यासारखे ते
एकमेकांशी बोलू लागले.
सोन्याच्या कणाने
लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले
दुःख तर खरे एकसमान आहे.
दोघानाही आगीत तापवले जाते
आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर
बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे
काय?"
लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून
दुःखी स्वरात म्हणाला," अरे तुझे म्हणणे
अगदी बरोबर आहे.
दोघानाही तापवणारी आग एकच आहे
आणि ठोकणारा हातोडाहि एकाच
धातूचा आहे.
पण खरे दुःख याचे आहे कि
तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच
लागत नाही पण
मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने
माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने
दिलेल्या दुःखापेक्षा "
स्वकीयांनी दिलेला त्रास
हा अगदी हृदयात वार करून जातो.....

Saturday, October 26, 2013

डोळे

एक मुलगी बस स्टँड ला बसुन रडत असते तिचं हे करुण रडणं ऐकून कामाला जायला निघालेला तरुण तिला विचारतो "तु का रडतेस ग"! त्यावर ती म्हणते "मला खुप भुक लागली आहे" म्हणुन त्याला तिची दया येते.
तो तिला खायला आणुन देऊन तो आपल्या मार्गी निघुन जातो..संध्याकाळी कामावरुनघरी येताना ती मुलगी त्याला तिथेच बसलेली दिसते. तिला जाऊन तो विचारतो,'काय ग तु अजुन ईथेच घरी का नाही गेली', त्यावर ती रडत रडत सागंते "माझं या जगात कोणी नाही आणि मी एक आंधळी मुलगी आहे." हे ऐकुन त्याचे ह्रदय गहीवरुन येते. तो तिला सांगतो कि "तुझी काही हरकत नसेल तर माझ्या सोबत चल",ती काही वेळ विचार करुन जायला तयार होतेँ.काही दिवसानी तो तिला तिच्या अंधत्वाचं कारण विचारतो आणि ती सांगते की "एका अपघातामधे मी माझेआईवडील गमावले मी वाचले पण आंधळी झाले" हे ऐकुन त्याला खुप वाईट वाटते कारण तो ही एक अनाथ असतो त्याचं तिच्यावर प्रेम जडते आणि एक दिवस तो तिला लग्नाची मागणी घालतो. काहि वेळासाठी ती स्तब्ध होते.. "मला हि आवडतोस पण.." बोलते "मला दृष्टी असती तर मी तुझ्याशी लग्न केलं असतं, मग तो बोलतो "ठिक आहे तुला दिसायला लागल्या वर मी कसाही असलो तरी लग्न करशील ना" ती म्हणते "हो मी वचन देते" काही महिन्याने तो तिचं आँपरेशन मोठ्या दवाखान्यात करुन घेतो.आणि ती पुर्णपणे बरी होऊन तिच्या प्रियकराला बघते तेव्हा तिला धक्का बसतो कारण तो एक आंधळा असतो एका रात्री ती त्याला लग्नाला स्पष्ट नकार देते. त्यावर तो खुप दुःखी होतो,आणि सकाळ होताच तिच्या अंथरुणा शेजारी एकचिठ्ठी ठेऊन दुर निघुन जातो.जेव्हा ती चिठ्ठी ती वाचते तर ती ढसाढसा रडते त्यात फक्त एवढच लिहलं होतं..." I LOVE U...PLEASE TAKE CARE OF MY EYES.."..

Thursday, May 30, 2013

बिरबलाची हुशारी

अवश्य पड़ियेगा ।।।।

आज मै आप लोगो को एक और शिक्छाप्रद कहानी सुनाता हु ।

किसी समय की बात है एक गाव मे एक गरीब आदमी अपनी पत्नी और एक बच्चे के साथ रहता था, एक दिन अचानक किसी दुर्घटना वश उस आदमी की मौत हो जाते है, और उसकी पत्नी बिल्कुल बेसहारा हो जाती है, उसके पास एक भैस रहती है जिसका दुध बेचकर वो महीला अपना और अपने बच्चे का पालन पोषण करती है ।।।

लेकीन अचानक एक दिन एक ब्राह्मण उस महीला के पास आकर कहता है कि आपके स्वर्गवासी पती ने मुझे वचन दिया था कि उनके पास एक भैस है और वो उस भैस को बेचकर उससे जो भी रकम प्राप्त होगी मुझे दान कर देंगे ।।।।

यह सुनकर महीला चौक जाती है, और ब्राह्मण से कहती है की उसके पती ने इसके बारे मे उससे कभी नही कुछ कहा ।।।

ये सुनकर ब्राह्मन क्रोधीत हो जाता है और कहता है कि मै एक ब्राह्मण हु और मै कभी झुठ नही बोलता, तेरे पती ने मुझे वचन दिया था कि वो इस भैस को बेचकर प्राप्त रकम मुझे दान मे देगा । चुकि अब तेरा पती नही रहा तो अब ये तेरा कर्तव्य है, की तु उसके वचन को पुरा करे ।।।

यह सुनकर वो महीला कहती है, कि मै यह वचन पुरा नही कर सकती, इसी भैस के दुध की आमदनी से मेरे परिवार का गुजारा होता है ।।

इस पर ब्रह्मण जवाब देता है कि तुझे उसका वचन पुरा करना हि होगा अन्यथा तेरे पती की आत्मा को शान्ती नही मिलेगी उसे अभी मुक्ती नही मिल सकेगी ।।
एसा कह कर वो ब्राह्मण उस लाचार महीला को धर्म संकट मे डाल देता है ।।।

कुछ दिनो के बाद ये बात बादशाह अकबर के दरबार मे पहूंचती है, बादशाह अकबर इस समस्या के निराकरण के लिये बिरबल को उस महीला के पास भेजते है ।

अब चतुर बिरबल उस महीला के पास जाकर पुरी स्थीती का आकलन करते है, और बिरबल देखते है कि उस महीला के बास एक पालतु बिल्ली भी है ।।
फिर बिरबल उस ब्राह्मण को बुलाकर समझाने की कोशीस करते है लेकिन ब्राह्मण अपनी बात पर अडींग रहता है, तो फिर बिरबल् भैस को निलाम करके प्राप्त राशी ब्राह्मण को देने का निश्चय करते है ।

फिर भैस की निलामी के लिये गाव के लोगो को इकट्ठा किया जाता है ।।
निलामी से पहले बिरबल एक शर्त रखते है वो उस महीला की पालतु बिल्ली को हाथ मे लेते हुए कहते है कि इस बिल्ली का भरण पोषण भी इसी भैस के दूध से होता है, अगर ये भैस चली जयेगी तो इस महिला कि तरह इस बिल्ली के पालन पोषण की भी समस्या पैदा हो जयेगी । अतः जो भी इस भैस को खरीदेगा उसे साथ मे ये बिल्ली भी खरीदनी पड़ेगी ।।

यह सुनकर गाव के लोग आश्चर्य मे पड़ जाते है भला बिल्ली को कौन ख्ररिदेगा ??

अब बिरबल उनकी किमत रखते है, बिरबल कहते है कि इस भैस किमत है 5 रुपए और इस बिल्ली की किमत है 600 रुपए ।।
गाव वालो मे से एक समझदार व्यक्ति उस भैस और बिल्ली को खरीद लेता है ।।

अब ब्राह्मण को पैसे देने कि बारी आती है, ब्राह्मण बड़ा खुश हो कर मुह से राल टपकाते हुए बिरबल के पास आता है ।।।

बिरबल उस ब्राह्मण को 5 रुपये दे देते है ।। यह देख ब्राह्मण कहता है कि यह क्या है, आप मुझे सिर्फ पाच रुपए दे रहे है ???

इस पर बिरबल उत्तर देते है, की इनके पती ने आपसे भैस की किमत दान करने का वचन दिया था बिल्ली की नही ।। सौदे के मुताबिक बिल्ली की किमत 600 रुपए है और भैस की किमत मात्र 5 रुपए है, जो की आपको दे दि गयी है ।।

यह सुन कर ब्राह्मण मुह लटका कर वहा से चला जाता है और बिरबल बाकी के 600 रुपए उस विधवा महीला को देते हुए कहते है कि इन पैसो से आप दुसरी भैस खरीद कर अपना और अपने परीवार का पालण पोषण कर सकती है ।।।

तो मित्रो इस कहानी से हम सभी को क्या सिख मिलती है ???

Saturday, May 18, 2013

हृदयस्पर्शी कथा


ही प्रेम कथा वाचून डोळ्यातून अश्रू
नाही आलेतर नवलच...

त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.
त्याचं जरा जास्तच. तिच्यासाठी काय करु
आणि काय नको असं त्याला झालेलं. पण
त्याचा खिसा कायम फ़ाटलेला.कडकाच
होता बिचारा. पण भलताच romantic .
... तिच्याशिवाय
जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे.
तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असं
त्याला मनापासुन वाटतं होतं. पण द्यायचं
काय...? खिशात तर दिडक्या नाहीत..शेवटी न
राहवुन त्याने
तिला रंगीतकागदांची फ़ुलंच प्रेझेण्ट केली..
ती खुष होती..तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार
मोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता त्यात
ती समाधानीच होती..
तसाही तो सामन्यच होता. जेमतेम नोकरी..
भविष्यात काही करुन दाखवेल असं
पाणीही त्याच्यात दिसत नव्हतं...पण
एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव
सुखात होते.....
पण एक दिवस सगळा नुरच
पालटला..ती म्हणाली, " तुझ्याबरोबरं आयुष्य
जगायंच म्हणजे नेहमी असं रडखड्त, मन मारतच
जगावं लागेल..काय सुखात ठेवणार  तू मला..?  काय
आहे तुझ्याकडे...? - तर काहीच
नाही... मी परदेशी चालले आहे.. पुन्हा कधीच परत
येणार नाही..तू मला विसर. आजपासून आपले
मार्ग निराळे.. माझा-तुझा संबंध संपला......."
ती कायमची निघून गेली...
हा मॊडुन पडला....संपलाच जणु काही....सर्व
काही संपले त्याच्यासाठी..
दिवस सरले आणि याच्या मनातली दु:खाची लाट
ऒसरुन
संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या..त्याने ­
ठरवलं, ’ तिने पॆशांसाठी आपल्याला सोडलं ना..?
मग आता पॆसाच कमवुन दाखवायचा.
इतकाकी आपल्यापुढे सारं जग तिलाथिटं दिसलं
पाहिजे..’
पुढे..
या जिद्दीने पेटुन उठ्ला तो..झोकुन दिलं
स्वतःला..! कष्ट केले..राब राब
राबला..मित्रांन ी मदत केली.चांगले लॊक
भेट्ले..त्याचे दिवस पालटले..तो खुप श्रींमत
झाला..स्वतःची कंपनी उभारली..पॆसा, नोकर,
चाकर, गाड्या, मानमरातब सगळं कमावलं.
विरहाच्या आगीतुन, प्रेमभंगाच्या अपमानास्पद
दुःखातुन तो बाहेर
पडला..उभा राहिला..जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला.. पण
तरीही त्याच्या मनात चुटपुट कायमच
होती..ती सोडुन गेल्याची..तिनं
नाकारल्याची..आप ल्या गरीबीचा अपमान
केल्याची..तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने
घेतली होती..एक दिवस त्याच्या आलिशान
गाडीतुन तो जात होता..बाहेर मुसळधार पाऊस
पडत होता..गाडिच्या काचेतुन बाहेर
पाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं एकाच छत्रीत
कुड्कुडत उभं होतं..भिजलेल्या ­
त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं
होतं..त्याने गाडी थांबवली..आणि नीट
पाहीलं..हे’ तिचेच’ आई-वडील.!! त्याने
त्यांच्याजवळ गाडी थांबवली..त्यांना गाडीत
बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत
होत..त्याच्या मनातली सुडाची आग
जागी झाली होती..
त्यांनी आपली श्रीमंती पहावी..त्यानी आपली गाडी पहावी..आपली प्रगती पाहून
त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप
व्हावा..असं त्याला मनोमन वाटतं
होत..तिला धडा शिकवण्याच्या.. अपमानाच्या घावांची परतफ़ेड
करण्याच्या एका वळणावर आपण आलॊ आहोत हे
त्याला जाणवतं. ते दोघे मात्र स्मशान भुमीकडे
थकल्या खाद्यांने चालतच
राहातात..हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागे
जातॊ.
"..पाहतो आणि कोसळतोच.."
तिचाच फ़ोटो..तसाच
हसरा चेहरा...आणि कबरीजवळ ठेवलेलीत्याने
दिलेली कागदांची फ़ुलं...
­हा सुन्न झाला...धावतच गेला कबरीकडे.. .तिच्या आईबाबांना विचारल ...काय झालं ते
सांगा....
ते म्हणाले..."ती परदेशी कधीच
गेली नाही.तिला ' कर्करोग’
झाला होता..तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडे
दिवस होते
तिच्या हातात...आपल्या अकाली जाण्याचं दुःख
तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन
प्रेमभंगाचा चटका देवुन ती गेली..तू संतापुन
उभा राहशील..जगशील.. यावर तिचा विश्वास
होता.., म्हणुन तिनं तुला सोडुन जाण्याचा नाटक
केले..ती गेली...आणि तू जगलासं..